शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळाव यासाठीच शासन कोणते प्रयत्न करत

Sachin Pawar
By -
0

 शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळाव यासाठीच शासन कोणते प्रयत्न करत 

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळाव यासाठीच शासनाकडून मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्यात येत आहेत. कारण सध्या नैसर्गिक संकट आणी शेतीतील असणारी आव्हान यामुळेच शेतीकड वळण्याचा कल हा तरुण पिढीतून दिसुन येत आहे .कारण नैसर्गिक संकट आणी शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळेच शेतकरी खुप हवालदिल होत आहे.त्यातच वाढत असलेली बी बीयाण यांची किंमत आणी चांगल बीयाण जरी घेतल तरी ते चांगल उत्पादन देईल याची खात्री माञ देता येत नाही.आणी बी बीयाणांबरोबरच सध्या रासायनिक खतांचा दर सुद्धा वाढत आहे .त्यामुळेच 
शेतकरी बी बीयाण खत यावर होणारा खर्च आणी त्यातुन निघणार उत्पादन हे बऱ्याच वेळा कमी प्रमाणात निघत कारण आणी त्यामुळेच शेतकरी हा जरी स्वतः शेती करत असला तरी तो आपल्या मुलांना शेती करू नका हा सल्ला देतो. त्यामुळे शेती व्यवसाय हा कमी होउ नये व या व्यवसायाला प्रोत्साहन मिळाव यासाठीच शासनाकडून शेतीला अनुदान देण्यात येत त्यात बऱ्याच प्रकारच्या योजनांचा समावेश होतो.



१)तुतीची लागवड =जर आपण तुतीची लागवड जर आपण आपल्या शेतात जर केली तर आपणास शासनाकडून अनुदान देण्यात येत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकार तुती लागवड करण्यासाठीच प्रोत्साहन देत आहे त्यामुळेच रेशीम उद्योगाला चालना मिळणार आहे.



आपल्या महाराष्ट्र राज्यात तुती लागवड करण्यासाठीच मनरेगा योजनेंतर्गत ४,१८,८८५ पर्यंत अनुदान देण्यात येत .या अनुदानात  तुती लागवड आणी जोपासना कीटक संगोपन तसेच कोष उत्पादन आणी संगोपन आणी शेड उभारणीसाठी होणारा खर्च यात सामील आहे.






२)सिल्क सामग्री योजना =केंद्र सरकारच्या सिल्क सामग्री योजनेंतर्गत शासनाकडून तुती लागवड करण्यासाठीच ५०,०००रूपयांपर्यत अनुदान मिळत. या योजनेचा जर लाभ शेतकऱ्यांना जर घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना तुतीची लागवड ही पाच वर्ष करावी लागते.







३)माझी कृषी योजना=या योजनेंतर्गत तुतीची लागवड करण्यासाठीच ३,७५,०००/पर्यंत अनुदान देण्यात येत .या योजनेअंतर्गत तुतीची लागवड  संगोपन व शेड बांधकाम इत्यादीचा समावेश आहे.









[[Pm kissan sanman Nidhi yojna]]

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळाव यासाठीच शासनाकडून बऱ्याच प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना या शासकीय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी काहीतरी हातभार मिळतो.






[[एक  डीपी एक शेतकरी योजना]]

[[ek dp ek Shetkari ]]



शेतकऱ्यांना शेती करण्यासाठीच प्रोत्साहन मिळाव यासाठीच शासनाकडून एक डीपी एक शेतकरी योजना शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे .याच कारण अस आहे की शेतकऱ्यांना शेती करत असताना बऱ्याच वेळा लाइट ची समस्या असते .लाइटच अनियमित टाइमिंग यामुळेच शेतकऱ्यांना जरी पाणी असल तरी शेतकऱ्यांच पीक लाइट नसल्यामुळेच पीक करपून जातात व त्यामुळेच शेतकऱ्यांपुढ मोठ संकट निर्माण होत. त्यामुळेच शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एक डीपी एक शेतकरी या योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांस एक डीपी उपलब्ध करून देण्यात येत आहे .आणी शेतकऱ्यांस डीपी उपलब्ध झाल्यामुळेच शेतकऱ्यांना फार  मोठा फायदा होणार आहे.



या योजनेमुळे शेतकऱ्यांची होणारे धावपळ होणार नाही आणि त्यांना वेळेवर विजेचा पुरवठा होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. कारण जर डीपी सामायिक असेल तर त्या डीपीचा खर्च कोणी करायचा हा मोठा प्रश्न असतो त्यामुळे डीपी तसाच बरेच दिवस पडून राहतो शेतकऱ्याचा त्यामुळे तोटा होतो




त्याला योग्य असा पर्याय म्हणजे स्वतंत्र डीपी बसवणे म्हणजे डीपीचा खर्च आपल्याला स्वतःला करता येतो
..








[[किसान सोलर पंप  योजना]]



किसान सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप उपलब्ध होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे लाईट बिल येणार नाही व त्यांना रात्री बे रात्री जी पाणी द्यावे लागते तो पाणी देण्याचा त्रास जो आहे तो होणार नाही कारण सोलर पंप हा सौर ऊर्जेवर चालणारा आहे त्यामुळे सोलर पंप चा काही प्रॉब्लेम होत नाही




सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पाच एचपी 3 एचपी व 7 एचपी असे वेगवेगळे पंप आपण आपल्या गरजेनुसार  पंपाची निवड करू शकतो या पंपावर आपल्याला अनुदान सुद्धा मिळते त्यामुळे हा पंप घेण्यासाठी फार मोठा खर्च करावा लागत नाही आपण ऑनलाइन सुद्धा सोलर पंप योजनेचा फॉर्म भरू शकतो




www. solar gov.in आपण या सरकारी वेबसाईटवर जाऊन या योजनेचा फॉर्म भरू शकता

Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी  योजनेंतर्गत 'फळबाग लागवड योजना  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योज…

By -