महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी
योजनेंतर्गत 'फळबाग लागवड योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना या योजनेचा उद्देश आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेची सुरुवात करण्यात आली
या योजनेचा उद्देश हा आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेत फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजना या योजनेअंतर्गत खालील प्रकारच्या पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे
फळपीक:आंबा , काजु ,चिकु,पेरू ,डाळिंब,संञा ,मोसंबी ,नारळ,बोर,सीताफळ,आवळा,चिंच,जांभूळ,फणस,द्राक्ष ,ड्रॅगन फ्रुट,केळी,साग,कडुलिंब,शेवगा
फुलपीक:गुलाब,मोगरा ,निशिगंध,
मसाला पीक:लवंग,दालचिनी, जायफळ ,मिरी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड याचा उद्देश
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजना या योजनेची सुरुवात करण्यामागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड या योजनेची सुरुवात करण्यात आली
१) या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहणे आणि शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून रोजगार उपलब्ध करावा
२) जर शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली तर त्या शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना पाञता
१)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच लाभार्थीं शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असण आवश्यक आहे.
२)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच जाॅब कार्ड असण आवश्यक आहे.
३)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच आधार कार्ड असण आवश्यक आहे.
४)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच शेतकऱ्यांच बॅंक अकाउंट असण आवश्यक आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना आवश्यक कागदपञ
१)आधार कार्ड
२)सातबारा आठ अ उतारा
३)जाॅब कार्ड
४)बँक पासबुक