मुख्य मंञी शाश्वत कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना:
मुख्य मंञी कृषी सिंचन योजना ही योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरुवात करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे .या योजनेचा उद्देश हाच आहे की जे शेतकरी आपली शेती ही फक्त पावसाच्या पाण्यावर पिकवतात व त्यांची शेती फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांसाठी शेती ही पीकवन फार मोठ आव्हान असते .अशा शेतकऱ्यांसाठी मुख्य मंञी शाश्वत शेती या योजनेची सुरुवात करण्यात आली याचा उद्देश हाच आहे .कारण बऱ्याच ठीकाणी अजुनही शेती ही फक्त आणी फक्त पावसाच्या पाण्यावर करण्यात येते व त्यामुळेच शेतीला बऱ्याच ठिकाणी पाण्याची सोय नसल्यामुळेच किंवा सिंचनाची सोय नसल्यामुळेच शेतीचे जे उत्पादन हे अतिशय कमी असायच यासाठीच शेतकऱ्यांना या सर्व समस्यातून मुक्त होता यावे यासाठीच महाराष्ट्र शासनाकडून मुख्य मंञी शाश्वत शेती योजनेची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देणे व शेती उत्पादन वाढवणे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन,तुषार सिंचन असेल, शेततळे असतील अशा सर्व योजनेसाठी अनुदान दिले जाते
मुख्य मंञी शाश्वत कृषी सिंचन योजना उद्देश
मुख्य मंञी शाश्वत कृषी सिंचन योजना ही महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना काहीतरी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण जस की ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल शेततळी असतील
१)जे शेतकरी शेतीसाठी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.अशा शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण जेणेकरून त्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.
२)शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या पाण्याचा वापर कमीत कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घ्याव
३)जर शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा जर उपलब्ध झाली तर त्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.
४)जर शेतकऱ्यांच उत्पादन वाढल आणी खर्च कमी झाला तर त्यांचा फायदा होणार आहे.
५)आधुनिक सिंचन सुविधा वापरून उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ करून तरुण पिढी शेतीकड वळावी
मुख्य मंञी शाश्वत सिंचन योजना पाञता व अटी
Mukhyamantri shshvat sinchan yojna eligibility and Conditions
मुख्य मंञी शाश्वत कृषी सिंचन योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वपूर्ण अशी योजना आहे .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध करून त्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ व्हावी.
पाञता
या योजनेचा लाभ घेण्यासाठीच शेतकऱ्यांकड एक हेक्टर पर्यंत जमीन असण आवश्यक आहे.
१)सातबारा आठ अ उतारा असावा
२)आधार कार्ड
३)बँक खात
मुख्य मंञी शाश्वत शेती या योजनेसाठी आवश्यक कागदपञ
Mukhyamantri shshvat sinchan yojna documents
१)सातबारा उतारा व आठ अ उतारा
२)आधार कार्ड
३)बँक पासबुक
FAQ
पंतप्रधान कृषी सिंचन योजना कधी सुरू झाली?
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) 1 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आली आहे. PMKSY ची अंमलबजावणी सिंचनासाठी लागवड केलेल्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी करण्यात आली आहे. त्याचा मुख्य लोगो 'हर खेत को पानी' आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेने कोणता नारा दिला आहे?
या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) ' हर खेत को पानी ' सिंचनाचा विस्तार करण्याच्या आणि 'प्रत्येक थेंबात अधिक पीक' या पाण्याच्या वापराची कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्रोत निर्मिती, वितरण, व्यवस्थापन, क्षेत्र ... यावर पूर्णपणे उपाय समाविष्ट आहेत.
कृषी सिंचन योजना काय आहे?
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) १ जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आली, ज्याचे उद्दिष्ट क्षेत्रीय पातळीवर सिंचन क्षेत्रातील गुंतवणूक साध्य करणे आहे . या योजनेचा उद्देश पाण्याचे स्रोत, वितरण नेटवर्क आणि शेती-स्तरीय अनुप्रयोगांसह एंड-टू-एंड सिंचन पुरवठा साखळी उपाय प्रदान करणे आहे
ठिबक सिंचन संचासाठी किती अनुदान आहे?
सामान्य शेतकऱ्यांना ७०% अनुदान दिले जाते आणि लहान, सीमांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ७५% अनुदान दिले जाते . सर्व श्रेणीतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत ठिबक सिंचन प्रकल्पांवर अनुदान दिले जाते.