विहीर अनुदान योजना2025

विहीर अनुदान योजना2025



विहीर अनुदान योजना2025







विहीर अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणारी योजना आहे .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्यात येत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
 कारण बरेच शेतकरी हे विहीर खोदण्यात असमर्थ असतात आणी त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळेच त्या शेतकऱ्यांना विहीर खोदता येत नाही .अशा शेतकऱ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून विहीर अनुदान योजना अंतर्गत अनुदान देण्यात येत. हे अनुदान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देण्यात येत. कारण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुविधादेखील उपलब्ध नसते अशावेळेस शेतकऱ्यांची शेती ही पुर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहात असते त्यामुळेच शेतकऱ्यांना आपल्या रानातील पीकांना वेळेवर पाणी देता येत नाही व त्यामुळेच शेतकर्‍यांची पीक ही पाण्यावाचून करपून जातात आणी अशावेळेस शेतकऱ्यांच्या हातात काहीच रहात नाही.त्यामुळेच अशा शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांना योग्य वेळी पाणी देता यावे यासाठीच विहीर किंवा  कूपनलिका याची आवश्यकता असते .पण गावातील शेतकरी हा आथिर्क दृष्टिकोनातून गरीब असल्यामुळेच त्यांना विहीर खोदणे परवडत नाही किंवा बोर पाडणे सुद्धा परवडत नाही अशा वेळेस शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठीच आपल्या महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येत जेणेकरून शेतकऱ्यांना विहीर पाडण्यात काहीच अडचण येणार नाही. 


    







                                                            

 विहीर अनुदान योजना2025 उद्देश 

                                                              

विहीर अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे या योजनेचा उद्देश हाच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण हाच या पाठीमागचा उद्देश आहे. कारण आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आपल्या रानात विहीर  पाडणे शक्य होत नाही. त्यामुळेच त्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांना योग्य वेळेस पाणी देता येत नाही अशा वेळेस शेतकऱ्यांचे हातात आलेले पीक वाया जाते त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना विहीर पाडण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे.









                                                                

विहीर अनुदान योजना2025पाञता व अटी

Vihir andante yojna 2025 

eligibility and Conditions 

                                                                                



विहीर अनुदान घेण्यासाठीच अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असण आवश्यक आहे.





जर शेतकऱ्यास विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठीच त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर विहीर नोंद 








                                                      

[[विहीर अनुदान योजना2025 आवश्यक कागदपञ]] 

                                                                     
  


१)सातबारा उतारा






२)आधार कार्ड 





३)बँक खात






४)रेशन कार्ड 






५)रहीवासी दाखला






६)मोबाईल नंबर 





७)उत्पन्नाचा दाखला







८)पासपोर्ट साईज फोटो





















No comments

Powered by Blogger.