शेती विषयक कोणत्या योजना आहेत?

Sachin Pawar
By -
0



 शेती विषयक कोणत्या योजना आहेत?



१)पीएम किसान सन्मान निधी योजना



शेती क्षेत्रासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना या शासनाकडून राबविण्यात येतात. त्यापैकीच एक आहे प्रधान मंञी किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्ष सहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते व या योजनेअंतर्गत जे मिळणारी रक्कम आहे ती तीन टप्प्यात मिळणार आहे. ही मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असणारे खात्यावर जमा करण्यात येणार आहे





२)किसान क्रेडिट कार्ड योजना



शेती योजना पैकी दुसरी योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना


भारत सरकार च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात . 



याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच उत्पादन वाढाव.त्यासाठीच भारत सरकार ने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.



 किसान क्रेडिट कार्ड या योजनेंतर्गत शेतकऱ्यांस एक कार्ड दिल जात. त्या कार्डचा उपयोग शेतकरी कर्ज घेण्यासाठीच करू शकतात.






प्रधान मंञी पीक वीमा योजना







प्रधान मंञी पीक विमा योजना

प्रधान मंञी पीक विमा योजना

ही योजना भारत सरकारकडून सुरुवात करण्यात आलेली योजना आहे .या योजनेची सुरुवात करण्यामागे उद्देश हाच होता की जर एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशा वेळेस शेतकऱ्यांपुढे काही पर्याय उरत नाही व त्यामुळे शेतकऱ्यापुढे फार मोठे आव्हान राहते कारण शेतकऱ्याचा पैसा आधीच पीक उभारणीसाठी गेलेला असतो आणि त्यातच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड निराशा येते कारण आता शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान कोण भरून देणार याची शाश्वती त्याला नसते आणि आता परत दुसरी पिक परत उभे करण्यासाठी त्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागतो यासाठी हा त्रास होऊ नये त्यामुळेच केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पिक विमा या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश हाच आहे जरी अवकाळी पाऊस आला किंवा महापूर आला तर त्या शेतकऱ्याच्या पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात 











प्रधान मंञी पीक विमा योजनेचा उद्देश 



प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश जर एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी हा या पिक विमा उद्देश आहे नैसर्गिक संकट म्हणजे एखाद्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन सर्व पिके पिके वाहून जाण किंवा पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठून राहते त्यामुळे पीक खराब होऊन जाते. अशावेळी जर दुसरी पिक उभा करायचे असेल तर त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असते आणि जर त्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला असेल तर शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरीत्या मिळवता येते.








पाञता

Eligibility 

१)या योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात







२)जर आपण शेती करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर आपणास पिक विमा भरणे बंधनकारक आहे











३)ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही असे शेतकरी जर या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर ते पीक विमा उतरवू शकतात











अटी

Conditions 





१)पिक विमा त्या पिकासाठी लागू असेल जी पिक पिक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट केलेले आहेत











२)पिक विमा करत असताना योग्य अशी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे





१)सातबारा उतारा 





२)बँक पासबुक 





३)आधार कार्ड









प्रधान मंञी पीक विमा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 

Prdhanmantri pik vima yojana documents 





१)आधार कार्ड 







२)पॅन कार्ड 







३)सातबारा उतारा







४)पीक लागवड दाखला











५)बँक पासबुक 











६)पासपोर्ट साईज फोटो









प्रधान मंञी पीक वीमा कधी सुरू झाली?

प्रधान मंञी पीक विमा योजनेची सुरुवात १९८५ या वर्षी राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरुवात करण्यात आलेली योजना आहे.







उत्पन्नावर आधारित असणारा पीक विमा म्हणजेच काय?

पीक वीमा हा एक विम्याचा साधा प्रकार आहे .ज्यामध्ये जर आपण पीक वीमा जर भरला असेल तर आपणास पीकाची जी झालेले जे नुकसान आहे ते नुकसान भरून मिळते.उत्पन्नावर आधारित पीक विमा म्हणजेच आपल्या एखाद्या पीकाच उत्पादन जर आपणास कमी प्रमाणात मिळाले तर आपणास पीक विमा मिळतो.














कृषी पंचायत व ग्रामीण विकास योजना







 ह्या कार्ड चा उपयोग एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी होतो. केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे .



   त्यामुळेच या योजनेंतर्गतशेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिल जात.शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिल जात.



 याचा उद्देश हाचआहे की या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज देण्यात येत.'kissan credit card 



 हे कर्ज शेतकऱ्यांना मंजूर केल जात कारण त्यातून शेतकऱ्यांचा बी बीयाण खते यावर होणारा खर्च आणी नांगरणी असेल किंवा पेरणी याचा खर्च त्यातून निघतो.







१)किसान क्रेडिट योजनेचा लाभ किसान सन्मान निधी लाभार्थी व्यक्तीस दिला जातो. 





२)किसान क्रेडिट कार्ड चा उपयोग आपण एटम मधुन पैसेकाढण्यासाठी करता येतो .





३)या योजनेंतर्गत क्रेडिट कार्ड चा वापर करून अतिशय कमीव्याजदरावर आपणास लोन मिळत .





४)जर एखाद्या वेळेस कार्ड जर बंद झाल तर ते परत चालू करता येत.



 

५)किसान क्रेडिट एकदा बनवून घेतल्यावर त्याची वैधता पाचवर्षापर्यंत असते.पाच वर्षांनंतर ते कार्ड रिन्विव्ह कराव लागत .







६)किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅंकेत अर्ज करण आवश्यक आहे.









३)सोलर पंप योजना


सोलर पंप योजना ही शासनाकडून राबविण्यात येत असणारी एक योजना ही शासनाकडून राबविण्यात येणारी सर्वात महत्त्वपूर्ण अशी योजना आहे .या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप बसविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत. जर आपण आपल्याच घरावर जर सोलर पॅनल सिस्टीम बसवली तर शासनाकडून आपणास ४०टक्के अनुदान देण्यात येत. उरलेली रक्कम आपणास भरावी लागेल. 





जर आपण सोलर पंप जर आपल्या रानात बसवणार असल्यास आपणास ९०टक्के अनुदान मिळत .




जर आपणास सोलर पंप आपल्या शेतात बसवायचा असेल तर आपणास तो३hp, ५hp,७hp अशा प्रकारे कुठल्याही पंपासाठी आपण अर्ज करू शकतो.
 



सोलर पंपामुळे शेतकऱ्यांची जी धावपळ होणार आहे ती होणार नाही. सोलर पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळणार आहे.




पंतप्रधान  मुद्रा लोन योजना


पंतप्रधान  हे शासनाकडून  मिळणार लोन आहे हे लोन तरुणांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत लोन देण्यात येत. या लोन चा उद्देश हाच आहे की तरूण पिढीतील जी मुल आहेत  त्या मुलांना रोजगार उपलब्ध होत नाही . ते तरुणांना व्यवसाय करता यावा यासाठीच पाच लाख रुपयांपर्यंत लोन देण्यात येत 



जे छोटे व्यवसायिक आहेत  त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत लोन दिले जाते या लोनचा उद्देश हाच आहे की तरुण पिढीने स्वतःच्या पायावर उभा राहता यावं यासाठी या योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी या योजनेंतर्गत लोन दिल जात 







पीएम धन धान्य कृषी योजनाpm dhan dhanya yojna 2025




 पीएम धन धान्य कृषी योजनाdhan dhanya yojna 2025

पीएम धनधान्य कृषी योजना(PM dhan dhanya krushi yojna 2025) योजना भारत सरकारची एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2025 या वर्षी सुरुवात करण्यात आली. या योजनेचा उद्देश आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादक क्षमता कमी आहे अशा 100 जिल्ह्यांमध्ये कृषी क्षेत्राचा विकास करणे .




Prdhan mantri Matsya Sampada yojna2024प्रधान मंञी मत्स्य संपदा योजना




Prdhan mantri Matsya Sampada yojna2024 प्रधान मंञी मत्स्य संपदा योजना .मत्स्यपालन ही योजनामासेमारी या उघोगाला चालना देण्यासाठीच ही योजना राबविण्यात येत आहे.या मासेमारी उघोगाला चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून विविध योजना राबविण्यात येतात. मासेमारी व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून 40% अनुदान देण्यात येते. मासेमारी हा व्यवसाय आपण कुठेही सुरू करू शकतो. मासेमारी हा व्यवसाय आपण आपल्या शेतात जर एखादा शेत तलाव जर असेल तर त्या शेत तलावात सुद्धा आपण मासेमारी व्यवसाय सुरू करू शकतो. किंवा आपण आपल्या रानात एक छोटासा शेत तलाव बांधून त्यात मासेमारी हा व्यवसाय सुरू करू शकतो. मत्स्य व्यवसायात वाढ करण्यासाठी शासनाकडून 2020 यावर्षी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 40 ते 60 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते यामुळे हा उद्योग वाढवण्यासाठी मदत होते
 







Prdhanmantri Matsya Sampada yojna2024 
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना उद्देश 

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याची सुरुवात 2020 यावर्षी करण्यात आली आहे. याचा उद्देश हाच आहे की मत्स्य उद्योगाला चालना मिळावी व या योजनेमुळे शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत व्हावी



१)मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांच उत्पादन 








२)ग्रामीण भागात मत्स्य व्यवसाय वाढविणे










प्रधान मंञी मत्स्य संपदा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 




१)आधार कार्ड 




२)पॅन कार्ड 




३)सातबारा उतारा








४)बॅंक पासबुक 









प्रधान  मंञी  मत्स्य. संपदा. योजना






Prdhanmantri Matsya Sampada yojna2024 

Prdhan mantri Matsya Sampada yojna2024 प्रधान मंञी मत्स्य संपदा योजना .मत्स्यपालन ही योजनामासेमारी या उघोगाला चालना देण्यासाठीच ही योजना राबविण्यात येत आहे.या मासेमारी उघोगाला चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून विविध योजना राबविण्यात येतात. मासेमारी व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून 40% अनुदान देण्यात येते. मासेमारी हा व्यवसाय आपण कुठेही सुरू करू शकतो. मासेमारी हा व्यवसाय आपण आपल्या शेतात जर एखादा शेत तलाव जर असेल तर त्या शेत तलावात सुद्धा आपण मासेमारी व्यवसाय सुरू करू शकतो. किंवा आपण आपल्या रानात एक छोटासा शेत तलाव बांधून त्यात मासेमारी हा व्यवसाय सुरू करू शकतो. मत्स्य व्यवसायात वाढ करण्यासाठी शासनाकडून 2020 यावर्षी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 40 ते 60 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते यामुळे हा उद्योग वाढवण्यासाठी मदत होते
 







Prdhanmantri Matsya Sampada yojna2024 
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना उद्देश 

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याची सुरुवात 2020 यावर्षी करण्यात आली आहे. याचा उद्देश हाच आहे की मत्स्य उद्योगाला चालना मिळावी व या योजनेमुळे शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत व्हावी



१)मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांच उत्पादन 








२)ग्रामीण भागात मत्स्य व्यवसाय वाढविणे










प्रधान मंञी मत्स्य संपदा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 




१)आधार कार्ड 




२)पॅन कार्ड 




३)सातबारा उतारा








४)बॅंक पासबुक











प्रधान  मंञी कृषी सिंचन योजना 2024






yojna2024भारत हा कृषिप्रधान देश आहे .
 

 

 

आपल्या देशातील 75टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. भारतातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी अशी शेती आहे.

 

 

 

कधी कधी मोठ या प्रमाणात पाऊस पडून पीकाच नुकसान होत तर कधी उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळेच पीक जळतात अ श्या परिस्थितीत उत्पादन कमी निघत.
 

 

 

. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळाव यासाठीच केंद्र सरकारकडून प्रधान मंञी कृषी सिंचन योजना राबविण्यात 











शेतकऱ्यांना ड्रीप व स्पिंकलर या योजनेचा लाभ या योजनेंतर्गत मिळणार आहे  




या योजनेंतर्गत 25%अनुदान हे राज्य सरकार मार्फत देण्यात येत आणी 75%अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत. 








शासनाकडून या योजनेत शेतकऱ्यांना सर्व शेती उपकरणाच्या खरेदीवर सबसिडी देण्यात येते.










ज्या शेतकऱ्यांकड शेतीयोग्य जमीन आहे  
त्या सर्व शेतकऱ्यांना शेती मध्येच सिंचन   
करण्यासाठीच पाणी उपलब्ध करून दिल जात 








पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमूळ शेतात सिंचनाची सोय झाल्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होइल 






 



  पीएम कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपञ 
 

prdhanmantri krushi sinchan yojna


आधार कार्ड 






मोबाईल नंबर 








ओळखपत्र 








पासपोर्ट साईज फोटो




बँक खात पासबुक 







एक शेतकरी एक डीपी योजना





 १)ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अश्या शेतकऱ्यांना  प्रत्येक hp  ,7000 रूपय द्यावे लागतील. 


२)या योजनेमूळ बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे.


३)एखाद्या वेळेस जर ट्रान्स्फरम चालत जर घोटाळा झाला तर त्या ट्रान्स्फरम चा घोटाळा कोण काढणार याचा प्रश्न उद्भवतो पण आता एक डीपी एक ट्रान्स्फरम या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्स्फरम मिळत आहे.  त्यामुळेच  जर आपला स्वतंत्र ट्रान्स्फरम  घोटाळा झाला तरी तो शेतकरी स्वतंत्र खर्चावर दुरूस्त करून आणतो.


४)एकञित असणार्‍या ट्रान्स्फरम च लाइट बील शेतकरी वेळेवर  भरत नाहीत. त्यामुळेच शेतकयांच नुकसान होत व एकञित ट्रान्स्फरम चालत लाइट बील कोणी भरायच  यासाठी लाइट बील तसेच राहते परिणामी  वायरमन लाइट बंद करतात. त्यामुळेच स्वतंत्र ट्रान्स्फरम आल्यापासून शेतकरी आपले आलेले लाइट बील हे वेळेवर भरत आहे .त्यामुळेच त्यांच होणार नुकसान टळत आहे


५)एकञित ट्रान्स्फरम जर जळाला तर तो दुरूस्त करण्यासाठी वर्गणी करावी लागते .काय शेतकरी वर्गणी देतात पण काय शेतकरी वर्गणी देत नाहीत त्यामुळेच अश्या वेळेस त्या शेतकऱ्यांचे पैसे कोण भरणार हा प्रश्न उद्भवतो पण जर आपला स्वतंत्र ट्रान्स्फरम असेल तर आपणास काही अडचण येत नाही  या योजनेमुळ शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्स्फरम मिळत. आहे .त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच ट्रान्स्फरम जरी जळाल तरी त्याला शासनाकडून ट्रान्स्फरम दुरूस्त करून मिळत. पण त्यासाठी लाइट बील भरणा झालेला असावा. 


६)एकञित  ट्रान्स्फरम वर कुठलेही शेतकरी आकडा टाकुन  लाइट चालवतात .त्या शेतकऱ्यांना कोणीही आकडा का टाकला हे विसरू शकत  नाही त्यामुळेच शेतकऱ्यांना ञास सहन करावा लागतो .त्यामुळेच जर आपला स्वतंत्र ट्रान्स्फरम असला तर आपण कुणालाही आकडा टाकुन देत  नाही त्यामुळेच आपल्या पीकांच कुठलच नुकसान होत नाही .





७)या योजनेमूळ शेतकरी आपल्या स्वतंत्र दोन मोटारी अगदी आरामात चालवू शकतो व त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच भिजवन उरकत आहे.


८)या योजनेचा उद्देश हाच आहे की   प्रत्येक शेतकरी हा लाइट च्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहीजे व प्रत्येक शेतकऱ्यांना लाइट ही मिळाली पाहिजे .त्यामुळेच त्या शेतकऱ्यांना लाइट साठी कुणावर अवलंबून रहाव लागणार नाही .परिणामी त्याच्या  आयुष्यात मोठा बदल होइल व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल.



९)या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अश्याच शेतकऱ्यांना अर्ज करता येतो .त्यासाठीच शेतकऱ्यांकड सातबारा व आठ अ हा उतारा असण आवश्यक आहे .याशिवाय ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे .त्या  शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड शी लिंक केलेला असावा.






Ek Shetkari Ek DP Yojana

॥एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र ॥

Ek Shetkari Ek DP Yojana

१)आधार कार्ड .


२)मोबाईल नंबर .


३)शेतीच  सातबारा प्रमाणपत्र




४)बॅंक  खाते क्रमांक 



जर आपल्या काही शंका किवा काही अडचणी असतील तर आपण 

आपल्या जवळच्या वीजकेंद्रात जाउन आपली तक्रार नोंदवून त्या तक्रारीच  निरसन करून घेउ शकता.













Tags:

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
शेती विषयक कोणत्या योजना आहेत?

शेती विषयक कोणत्या योजना आहेत?

शेती विषयक कोणत्या योजना आहेत? १) पीएम किसान सन्मान निधी योजना शेती क्षेत्रासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना या शासनाकडून …

By -